जलयुक्त शिवार अभियान पुन्हा नव्याने सुरु मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय वाचा सविस्तर

जलयुक्त शिवार अभियान पुन्हा नव्याने सुरु मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय वाचा सविस्तर मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यातील अनेक गावे पुन्हा जलसमृद्ध होणार आहेत. याचबरोबर, आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, … Continue reading जलयुक्त शिवार अभियान पुन्हा नव्याने सुरु मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय वाचा सविस्तर