प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्र लोकांनी रहिवासाखाली आणले असून, लगतच्या शेतीक्षेत्रात लोक घरे बांधत आहेत. अनेक कुटुंबांना राहण्यासाठी घर नसल्याने सरकारी घरकुल मंजूर झाले आहे, मात्र बांधण्यासाठी जागा नाही.
अशी वेळ कुणावरही येऊ नये व्हिडीओ पाहुन तुम्हाला ही धक्का बसेल पाहा
राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे तहसीलदार नीलेश पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी अर्ज करायचे असून, कागदपत्र पाहून येण्यासाठी आवश्यक पैसे भरण्याबाबत तहसीलदार पत्र देणार आहेत. त्यानंतर दोन दिवसात ५ एप्रिलपर्यंत चलनाने पैसे भरायचे आहेत.
९ एप्रिल रोजी शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्यावेळी अकृषक (एनए) परवानगी पत्र दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करायचे आहेत. अर्ज दाखल झालेल्यांना पैसे भरण्यासाठी पत्र दिले जाणार असून, पैसे भरलेल्यांना २ मार्च रोजी शिबिरात परवानगी पत्र दिले जाणार आहे.
यातून साधारण ६६ लाख २१ हजार रुपये महसूल अपेक्षित आहे. शहरासाठी ४२ ब, तर ग्रामीणसाठी ४२ ड या नावाने असे या कार्यक्रमाचे नाव आहे.
एनए करण्याच्या नियमांत बदल नवीन नियम काय? वाचा सविस्तर