kul kayada कुळ कायदा म्हणजे काय? जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसे करायचे? वाचा सविस्तर

Agriculture News : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या हिताचे रक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच दृष्टीने महाराष्ट्रात लागू असलेला ‘कुळ कायदा’ हा शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा महत्त्वाचा कायदा आहे.

शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून, त्याच्या हिताचे रक्षण करणे हे शासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. याच दृष्टीने महाराष्ट्रात लागू असलेला ‘कुळ कायदा’ हा शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणारा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याचा उद्देश म्हणजे, जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याला त्या जमिनीवर कायदेशीर अधिकार देणे आणि भूमिहीनतेचा धोका कमी करणे.

 

Satbara utara: जमिनीचे सातबारा काढा मोफत घरबसल्या मोबाईलवर

 

काय आहे कुळ कायदा?

 

1939 मध्ये याचा पाया घालण्यात आला आणि 1948 मध्ये ‘मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम’ म्हणून लागू करण्यात आला. पुढे 2012 मध्ये या कायद्याचे नामकरण ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ असे करण्यात आले. या कायद्याअंतर्गत ‘कुळ’ म्हणजे तो शेतकरी जो जमीनमालकाकडून जमीन भाडे तत्वावर घेऊन नियमित शेती करतो.

 

राज्य शासनाचा गायरान जमिनीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय येथे पाहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!